सद्य राजकीय परिस्थितीवर जळजळीत भाष्य करणारी कादंबरी म्हणजेच विजय तेंडुलकर यांची कादंबरी दोन होय.
कोणत्याही घटनेचा उपयोग राजकरणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कसा करतात , सत्ता मिळवण्यासाठी किंवा असलेली सत्ता टिकवण्यासाठी राजकारणी कोणत्याही थराला कसे जाऊ शकतात याचे इतंभूत वर्णन कादंबरी दोन या विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीत येते .
सलग 22 वर्षे नगरावर अधिसत्ता गाजवूनही नगराच्या अडचणी दूर करण्यास अपयशी ठरलेला नगरपाल , नगर पालाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कोणत्याही कृत्यासाठी तयार असणारे विरोधक आणि त्यांच्याच ताटाखालील काही चमचे , नगरात येऊन एकाच दिवसात नगरातील उंदरांची समस्या निकालात काढणारा उंदीरमाऱ्या किंवा अवलिया , आणि तिथून सुरू होणारा नगरपारालाचा खडतर प्रवास सत्ता मिळवण्यासाठी नगरपाल आने चालवलेले त्याचे डोके नक्कीच अचंबित करून सोडते....
या कादंबरीत उंदीर हे रूपक वेगवेगळ्या समस्यांसाठी व ती समस्या निर्माण करणार्या लोकांसाठी वापरले असावे .
कोणत्याही घटनेचा उपयोग राजकरणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कसा करतात , सत्ता मिळवण्यासाठी किंवा असलेली सत्ता टिकवण्यासाठी राजकारणी कोणत्याही थराला कसे जाऊ शकतात याचे इतंभूत वर्णन कादंबरी दोन या विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीत येते .
सलग 22 वर्षे नगरावर अधिसत्ता गाजवूनही नगराच्या अडचणी दूर करण्यास अपयशी ठरलेला नगरपाल , नगर पालाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कोणत्याही कृत्यासाठी तयार असणारे विरोधक आणि त्यांच्याच ताटाखालील काही चमचे , नगरात येऊन एकाच दिवसात नगरातील उंदरांची समस्या निकालात काढणारा उंदीरमाऱ्या किंवा अवलिया , आणि तिथून सुरू होणारा नगरपारालाचा खडतर प्रवास सत्ता मिळवण्यासाठी नगरपाल आने चालवलेले त्याचे डोके नक्कीच अचंबित करून सोडते....
या कादंबरीत उंदीर हे रूपक वेगवेगळ्या समस्यांसाठी व ती समस्या निर्माण करणार्या लोकांसाठी वापरले असावे .
No comments:
Post a Comment