मर्यादा
पुष्पा , पुष्पा बद्दल काय सांगावे ..? जेवढं बोलावं तेवढं कमीच . तिचा गोरा रंग , तिचे आंब्या एवढे स्तन जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत . गोल गरगरीत भरीव नितंब , खोल नाभी आणि गोरागोमटा रंग... सौंदर्याची खाण , कुणीही पुरुषाने पाहीले की त्याची वासना जागी होणार हे नक्कीच . पण हक्काने ती माझी नाही , कारण ती माझी बायको नाही . माझं लग्न झालेले आहे . सोन्यासारखी बायको आहे . दोन मुलं आहेत . एक सहावी आणि दुसरा चौथीला . पुण्यात एका मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर नि चांगल्या पगारावर कामाला असतो . गावाकडे शेत आहे . शेतात सखाराम नावाचा पन्नाशी गाठलेला गडी आहे आणि त्याची बायको आहे पुष्पा . दोघांच्या वयात साधारणपणे पंधरा- सोळा वर्षाचा अंतर असावं . पुष्पा तीस असावी . माझ्याहून चार ते पाच वर्षांनी लहान
मी अगोदरच सांगून ठेवतो , मी नालायक व नीच माणूस आहे . मला लाज वाटते , मी जे काही करतो त्याची मला लाज वाटते पण मी स्वतःला रोखू शकत नाही. याची सुरुवात साधारणपणे दोन-तीन वर्षापूर्वी झाली असावी . माझं गावाकडे नियमितपणे येणं व्हायचं पण अलीकडे मला शेतातला सर्व काही काम होत नव्हतं . त्यामुळे मी सालगडी ठेवण्याचे ठरवले आणि सखारामला 80 हजार रुपये सालाने ठेउन टाकलं . सखाराम त्याच्या परिवारासोबत बंगल्याबाहेर असलेल्या छोट्या खोलीत राहायला आला आणि तेव्हाच मला ती पहिल्यांदा दिसली . मी माझी नजर तिच्यावरून हटवू शकत नव्हतो . माझ्या तोंडातून टपकणारी लाळ तिने पाहिले असावी . तिलाही कोणीतरी तिच्याकडे लक्ष देत होतं , तिच्या सौंदर्याचं निरीक्षण करत होतं आणि दाद देत होतं याचा अभिमान वाटत होता .
सखाराम गडी ठेवल्यानंतर मी पुण्याला निघून गेलो , पण महिना होण्याअगोदरच मला पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली . काय सांगावं मौका मिळाला तर मिळाला , प्रयत्न करायला हवा होता .
रविवारची सुट्टी आणि एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढून मी विकेंडला गावाकडे आलो . शुक्रवारी रात्री मी गावात पोहोचलो . मी एकदम बहाणा करून हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे ठरवले , तेव्हा पुष्पाने त्यांच्यात जेवणाचा आग्रह केला . मला ही तेवढेच हवं होतं , मी लगेच होकार दिला . मी जेवायला होतो म्हटल्यानंतर सखाराम खास जाऊन चिकन घेऊन आला . मी बंगल्यात वाट पाहत बसलो होतो . मला वाटलं जेवण बनल्या नंतर ती मला जेवायला बोलवेल , पण बराच वेळ झाला ती मला बोलवत नव्हती . माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली , मला वाटलं सखारामला संशय तर आला नसेल ना...
रात्रीचा साडेनऊ वाजले असतील , मला माझी लाज वाटत होती , वाटत होता आताच्या आता इथून निघावं पुण्याला जावं . कुठेतरी थोडीफार आशा शिल्लक होती वाटत होतं पुष्प बोलावेल जेवायला म्हणून मी निर्लज्जासारखा तिथेच बसून राहिलो . साडे नऊ वाजून गेले , तेव्हा बंगल्याच्या दारावर टक टक झाली . मी दार उघडलं तर दारात पुष्पा उभी होती . क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिलो , मी काही बोलत नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती ताट पुढे करत म्हणाली
" भुक्याजला आसाल , जेवायला आणलंय...
मी बाजुला होत दार उघडलं आणि तिला आत घेतलं . दार लावावं कि नाही याचा मला प्रश्न पडला . तिने ताट किती टिपॉयवर ठेवले. मी दारापासून काही अंतरावर उभा राहिलो होतो .
" थंडी हाय नवं , दार करा की पुढं , कशाला उगं गारवा आत यवु देताय ....
मी लगेच दार बंद केलं आणि विचारलं
" सखाराम कुठाय...?
" त्यनी झोपलं डाराडूर , जेवण झालं की त्याश्नी लगेच झोप लागती . आवरतच न्हाय. रात्रीची पाळी असल्यावर दारी मीच धरत असती...
" आणि पोर...! मीही मुद्दाम विचारलं
" पोरबी कवाच झोपली... आज रात पाळी हाय ना लाईटची , दारी धरायची हायती म्हणून मी जागी हाय....
घ्या जिवून काय लागले तर सांगा मी घरनं जाऊन आणती...
आणि तिथल्या सोपासेट वर बसली . मला आता सहन होत नव्हतं , तिनं शंभर पावले टाकली होती , मला एक तरी पाऊल टाकायला हवं होतं...
" तुला झोपायचं असेल तर झोप आजचा दिवस दारी धरीन मी , तेवढाच तुम्हा दोघालाबी विश्रांती मिळंल.
" सगळी विश्रांतीच अस्ती मला , लेकरं शाळेला गेली आणि घरची काम झालं कि मी रिकामी अस्ते ... शेतातलं थोड फार काम असतंय , पण तुम्ही बी हजरीनं ज्यादा मजुर लावायला पैसं देता त्यामुळे टेन्शन नसतं...
मी आता तिच्या समोरील खुर्चीवरती बसलो होतो . जेवणावरून माझं लक्ष केव्हाच उडालं होतं . पुढे काय करावं याचा विचार करत होतो.
" जेवा कि , कशापाय थांबलाय...?
मी तिच्याकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि विषयाला हात घालण्याचे ठरवले . काय होईल ते होईल , होऊन होऊन काय होणार आहे ...? असं म्हणून मी बोलायचे ठरवलं
" माझी भूक गेली आता ..
मी जागेवरून उठलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो . तू काहीच बोलली नाही . माझा एक पाय जमिनीवर ती तर एक पाय आमच्या दोघांच्या मधोमध होता . माझा गुडघा तिच्या गुढग्याला थटथ होता , मी हळूच माझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला माझ्याकडे ओढलं. माझा श्वास वाढला होता , तिचीही धपापणारी छाती मला दिसत होती . मी तिला जवळ ओढूनही तिने तोंडातून एक चकार शब्द काढला नव्हता . मला एवढा सिग्नल पुरेसा होता...
मी तिला माझ्याकडे ओढले व माझे दोन्ही हात तिच्या उरोजावरती नेले व जोरात कुस्कुरू लागलो , तिच्या तोंडून एक उसासा निघाला . तिच्या घट्ट ब्लाऊजचे हुक काढून तिचे उरोज मी मोकळे केले . तिची स्तनाग्रे तट्ट फुगलेली होती . मी वेड्यासारखा त्यांच्यासोबत चाळा करू लागलो . साधारणपणे दोन वर्षानंतर हे सुख मी अनुभवत होतो. हळू हळू तीही मला साथ देऊ लागली . आमची दोघांची शरीरे एकमेकांसाठी भुकेली होती . वस्त्रांचा अडसर दूर होत गेला आणि त्या रात्री मी स्वर्ग अनुभवला .
दोन वर्षापूर्वी त्या रात्री आमच्या संबंधांना सुरुवात झाली आणि दर महिन्याला ते संबंध अधिकच गहिरे होत गेले . पुष्पा सोळा वर्षाची असताना तिचं लग्न तीस वर्षाच्या सखाराम बरोबर झालं होतं . दोन लेकर झाल्यानंतर त्यांच्यातला शरीर संबंध संपला होता . विवाहबाह्य संबंध तिने कधीच ठेवले नव्हते . तिला वेळोवेळी बऱ्याच पुरुषांकडून तशा नजरा मिळायच्या , बऱ्याच पुरुषांकडून पावलेही उचलली जायची पण तिने कधीच कोणाला प्रतिसाद दिला नव्हता. मी तिला बऱ्याच वेळा म्हणायचो
" मीच भाग्यवान आहे , कशी काय तू मला मिळाली काय माहित ....?
ती शांतपणे हसायची .
आमचे शारीरिक संबंध जसजसे वाढत गेले तसतशी आमची मनी देखील जळु लागली . पहिला जोर ओसरल्यानंतर दुसरा सुरू होण्याअगोदर आमच्या बर्याच गोष्टी व्हायच्या . मी तिला काही सांगायचं ती मला काही सांगायची . तिची दहावीची परीक्षा देखील तिला पूर्ण करू दिली नव्हती . तिच्या वडिलांनी घाईघाईतच लग्न उरकून टाकलं होतं . तिच्या घरात त्या दोघी बहिणी आणि दोन भाऊ अशी चार भावंडे होती . तिला शिकायचं होतं . स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं . आईवडिलांकडे तिला शिकवण्या पुरता पैसा होता , पण मुलगी दुसऱ्या घरचं धन म्हणून लगेच लग्न उरकून टाकलं . सखाराम त्यावेळी सरकारी ड्रायव्हर होता , नोकरीवाला मुलगा म्हणून दिलं पण नंतर काल की ती नोकरी तात्पुरती होती . ज्याचा त्याला दारूचे व्यसन नाही होतं जेजुरीला जाऊ नको पैसे कमवून आणायचा आणि दारूच्या घालवायचा . तिची लग्नातील सुरुवातीची वर्ष फारच त्रासात गेली होती . अलीकडे दारूचे व्यसन कमी झालं होतं आणि शेतातलं कामही मिळालं होतं त्यामुळे त्यांचा घर संसार बऱ्यापैकी सुखात चालला होता. तिचाही मुलगा दहावीत होता आणि मुलगी चौथीत , माझ्या मुलांच्या वर्गातच .
तिचा छोटा मुलगा झाल्यानंतर काही वर्षे त्यांच्यात शरीरसंबंध व्हायचा पण नंतर मुले मोठी होत गेली तसतसा त्यांच्यातील संबंध बिलकुलच कमी झाला दोन वर्षांपूर्वी माझ्या बरोबर सुरुवात करण्या अगोदर ती आठ वर्षे उपाशी होती . माझी हालत काही वेगळी नव्हती . माझी माझी बायको बरोबरचे संबंध लहान मुलगा जन्मल्यानंतर काही वर्ष चालले पण नंतर कमी झाले आणि आता तर होतच नाहीत . पुष्पा माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी मी दोन-तीन वर्ष कोणत्याच प्रकारचं शारीरिक सुख मिळवलेलन नव्हता हस्तमैथुन ना संभोग...
मी जेव्हा केव्हा पुढाकार घ्यायचा तेव्हा तिची कारणं तयार असायची , जबरदस्ती करणे मला पटायचं नाही . पुष्पा आणि माझ्यात मला बऱ्याच प्रकारचे साम्य वाटायचं , आम्ही दोघे भुकेले जीव होतो जे एकमेकांची भूक भागवत होतो . आणि कुणालाही आमच्या संबंधाचा दोन वर्षात सुगावा लागला नव्हता सखारामलाही आणि माझ्या बायकोलाही .
सुगावा लागू नये म्हणून आम्ही दोघेही बरोबर काळजी घेत होतो मी ही वारंवार पुढाकार घ्यायचा प्रयत्न करायचो आणि पुष्पा असेल ती तिची दैनंदिन कामे करायची . आम्ही दोघे चकोराप्रमाणज महिन्याच्या चांदण्याची वाट पाहायचो . दर महिन्याला आम्ही वेड्यासारखा एकमेकांचे शरीर अनुभवायचो . ती एक नशा होती .
बऱ्याच वेळा आम्ही दोघांनी हे थांबवायचा प्रयत्न केला . कधी तिचा अंतरात्मा जागृत व्हायचा आणि हे चुकीच आहे म्हणून ती मला या महिन्यात येऊ नका असा फोन करायची . मी जाण्याचं कॅन्सल करणारच तेव्हा परत तिचा फोन यायचा आणि मला बोलवायची. कधीकधी मी निश्चय करायचो या महिन्यात जायचं नाही पण महिन्याच्या शेवट येताच माझा निश्चय डळमळायचा.
हे सगळं आता सांगण्यामागे कारण आहे मागच्या काही महिन्या पुर्वी मी , माझी बायको व मुले असा संपुर्ण परिवार गावाकडे आलो . ज्या गावात आमचा बंगला आहे त्या गावापासून काही किलोमीटरच्या अंतरावर , शेजारच्या गावात तिचं माहेर आहे . तिला संशय आला की नाही हे मला माहीत नाही , पण रात्र होताच ती कारमधे मुलांना घेउन माहेरला जायला निघाली . मलाही बरोबर चला म्हणत होती पण मी टाळून दिलं .
ती बाहेर पडताच , मी मोकळा झालो . रात्री दहाच्या सुमाराला पुष्प बंगल्यात आली . आमच्या दोघांची रतिक्रीडा सुरू झाली . पहिला भर ओसरला नंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो . त्याच वेळी दार वाजलं . मी पुष्पाला मागील दाराने पाठवणार होतो पण तेव्हाच दार उघडलं . माझी बायको चालतात आली मी कडी लावायचं विसरलो होतो . पुष्पा साडी व्यवस्थित करत होती . मीदेखील कपडे नीट करत होतो . तिने आम्हा दोघांना रंगेहाथ पकडलं होतं . तिचा चेहरा शांत होता , डोळे देखील . चचेहऱ्यावरची एक रेषदेखील बदलली नव्हती.
" यासाठी प्रत्येक महिन्याला गावाकडे येण्याची ओढ असते होय...
ती थंडपणे म्हणाली आणि बाहेर जाऊन झोपली . ती मुलांना मामाकडे सोडून आली होती . दुसरा दिवशी संध्याकाळी आम्ही तिथून निघालो . पुष्पा घाबरलेली होती ती नंतर आमच्या दोघांत पुढे आलेच नाही. ते एक वाक्य सोडलं तर पुष्पा मला काहीच बोलली नाही तिने म्हणून विचारलं नाही , आणि काही रागही व्यक्त केला नाही .
पुढच्या महिन्यात गावाकडे जाऊ की नको असा माझ्या मनात प्रश्न पडला होता . माझ्या बायकोच्या वागण्यावरून तरी तिला काही फरक पडला आहे असं वाटत नव्हतं पण एक वेगळाच थंडपणा तिच्या बोलण्यात जाणवत होता . मी त्या महिन्या पुरता गावाकडे जाण्याचे टाळलं . मी माझ्या बायको बरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न केला , तिला जवळ घेत स्पर्षण्याचा प्रयत्न केला . तिने मला झिडकारलं आणि नंतर अशा नजरेने पाहिलं की परत माझे तिला स्पर्श करण्याची हिंमतच झाली नाही .
मी गावाकडून आल्यानंतर तिच्याबरोबर त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तिने तो विषय बंद पडला. दुसऱ्या महिन्यात मात्र मी काहीही विचार न करता सरळ गावाकडे गेलो पुष्पा च मनही निवडला होतं आणि आमच्यात जे काही व्हायचं ते झालं आता बायकोला माहीत होतं त्यामुळे मनावर एक जो ताण असायचा तो ही नव्हता . शरीराची भूक मिळाल्यानंतर आम्ही काही वेळ बोलत होतो पुष्पाने मला घरातलं वातावरण विचारलं , तिला मी जे काही होतं ते सर्व काही सांगून टाकलं. तिला जरा काळजी वाटली
" बघा तुमच्या घरात माझ्यामुळे भांडण व्हायला नको...! दुसऱ्याचा संसार तुटायला नगच बाबा माझ्यामुळं
ती म्हणाली तिचा स्वर खरंच काळजीचा होता . तिला जाणीव होती ,पण मी तिला खात्री दिली तसं काही होणार नाही.
कारण मला खात्री होती तसं काही होणार नाही , माझी बायको मला कधीच घटस्फोट देऊ शकणार नाही . कारण तिची तेवढी हिम्मतच नव्हती . तिची हिंमत असती ती मला त्यावेळीच भांडली असती . मी मर्यादा ओलांडली होती चुक माझी होती कारण काही का असेना ...! मला माझी स्त्री असताना देखील मी दुसऱ्याच्या ताटावरती ताव मारत होतो . मर्यादा ओलांडल्यानंतर मर्यादेची जाणीव करून देण्यासाठी कोणीतरी असावं लागतं . मर्यादा आहे हे सांगण्यासाठी देखील कोणीतरी असावं लागतं . माणसाच्या अंतरात्मा वेळोवेळी त्याला मर्यादांची जाणीव करून देतो पण अंतरात्म्याचा आवाज माणसाला कधीच ऐकू येत नाही .
पुष्पा पण मी एकाच गोष्टीसाठी जवळ आलो होतो ते म्हणजे एकमेकांची शारीरिक गरज भागवणे गरज भागवणे बरोबर आम्ही एकमेकांचे सुखदुःखे देखील वाटून घेत होतो पण तेवढेच तिथपर्यंतच आमचा संबंध मर्यादित होता पुष्पाला तिचा संसार होता मला माझा संसार होता . मुळात आम्ही ही मर्यादांच्या रेषा ओलांडायला नको होत्या पण आम्ही दोघांनीही ओलांडल्या होत्या. जे आम्हाला आमच्या आखून दिलेल्या मर्यादेत मिळत नव्हतं ते आम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला पण आखून दिलेल्या मर्यादेत ते का मिळत नाही हे विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही .
अजूनही जर महिन्याला मी गावाकडे जातो , जर महिन्याला मी मर्यादा ओलांडतो आणि नंतर महिनाभर पूर्णपणे माझ्या मर्यादित राहतो . माझी धर्मपत्नी मला त्याबद्दल एक शब्दही विचारत नाही किंवा बोलत नाही . मला तिचा राग येतो . मला वाटतं तिने भांडाव पण ती भांडत नाही . मला वाटतं तिने माझा राग करावा मला शिव्या द्याव्या पण ती देत नाही . उलट पुष्पा जर एखाद्या महिन्याला गेलो नाही तर रागावते , रुसते , बोलत नाही . सखारामला अजूनही आमच्या संबंधाची कल्पना नाही . या सर्व गोष्टी मला पुष्पाला आणि माझ्या धर्मपत्नीलाच माहीत आहेत .
समाप्त
पुष्पा , पुष्पा बद्दल काय सांगावे ..? जेवढं बोलावं तेवढं कमीच . तिचा गोरा रंग , तिचे आंब्या एवढे स्तन जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत . गोल गरगरीत भरीव नितंब , खोल नाभी आणि गोरागोमटा रंग... सौंदर्याची खाण , कुणीही पुरुषाने पाहीले की त्याची वासना जागी होणार हे नक्कीच . पण हक्काने ती माझी नाही , कारण ती माझी बायको नाही . माझं लग्न झालेले आहे . सोन्यासारखी बायको आहे . दोन मुलं आहेत . एक सहावी आणि दुसरा चौथीला . पुण्यात एका मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर नि चांगल्या पगारावर कामाला असतो . गावाकडे शेत आहे . शेतात सखाराम नावाचा पन्नाशी गाठलेला गडी आहे आणि त्याची बायको आहे पुष्पा . दोघांच्या वयात साधारणपणे पंधरा- सोळा वर्षाचा अंतर असावं . पुष्पा तीस असावी . माझ्याहून चार ते पाच वर्षांनी लहान
मी अगोदरच सांगून ठेवतो , मी नालायक व नीच माणूस आहे . मला लाज वाटते , मी जे काही करतो त्याची मला लाज वाटते पण मी स्वतःला रोखू शकत नाही. याची सुरुवात साधारणपणे दोन-तीन वर्षापूर्वी झाली असावी . माझं गावाकडे नियमितपणे येणं व्हायचं पण अलीकडे मला शेतातला सर्व काही काम होत नव्हतं . त्यामुळे मी सालगडी ठेवण्याचे ठरवले आणि सखारामला 80 हजार रुपये सालाने ठेउन टाकलं . सखाराम त्याच्या परिवारासोबत बंगल्याबाहेर असलेल्या छोट्या खोलीत राहायला आला आणि तेव्हाच मला ती पहिल्यांदा दिसली . मी माझी नजर तिच्यावरून हटवू शकत नव्हतो . माझ्या तोंडातून टपकणारी लाळ तिने पाहिले असावी . तिलाही कोणीतरी तिच्याकडे लक्ष देत होतं , तिच्या सौंदर्याचं निरीक्षण करत होतं आणि दाद देत होतं याचा अभिमान वाटत होता .
सखाराम गडी ठेवल्यानंतर मी पुण्याला निघून गेलो , पण महिना होण्याअगोदरच मला पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली . काय सांगावं मौका मिळाला तर मिळाला , प्रयत्न करायला हवा होता .
रविवारची सुट्टी आणि एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढून मी विकेंडला गावाकडे आलो . शुक्रवारी रात्री मी गावात पोहोचलो . मी एकदम बहाणा करून हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे ठरवले , तेव्हा पुष्पाने त्यांच्यात जेवणाचा आग्रह केला . मला ही तेवढेच हवं होतं , मी लगेच होकार दिला . मी जेवायला होतो म्हटल्यानंतर सखाराम खास जाऊन चिकन घेऊन आला . मी बंगल्यात वाट पाहत बसलो होतो . मला वाटलं जेवण बनल्या नंतर ती मला जेवायला बोलवेल , पण बराच वेळ झाला ती मला बोलवत नव्हती . माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली , मला वाटलं सखारामला संशय तर आला नसेल ना...
रात्रीचा साडेनऊ वाजले असतील , मला माझी लाज वाटत होती , वाटत होता आताच्या आता इथून निघावं पुण्याला जावं . कुठेतरी थोडीफार आशा शिल्लक होती वाटत होतं पुष्प बोलावेल जेवायला म्हणून मी निर्लज्जासारखा तिथेच बसून राहिलो . साडे नऊ वाजून गेले , तेव्हा बंगल्याच्या दारावर टक टक झाली . मी दार उघडलं तर दारात पुष्पा उभी होती . क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिलो , मी काही बोलत नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती ताट पुढे करत म्हणाली
" भुक्याजला आसाल , जेवायला आणलंय...
मी बाजुला होत दार उघडलं आणि तिला आत घेतलं . दार लावावं कि नाही याचा मला प्रश्न पडला . तिने ताट किती टिपॉयवर ठेवले. मी दारापासून काही अंतरावर उभा राहिलो होतो .
" थंडी हाय नवं , दार करा की पुढं , कशाला उगं गारवा आत यवु देताय ....
मी लगेच दार बंद केलं आणि विचारलं
" सखाराम कुठाय...?
" त्यनी झोपलं डाराडूर , जेवण झालं की त्याश्नी लगेच झोप लागती . आवरतच न्हाय. रात्रीची पाळी असल्यावर दारी मीच धरत असती...
" आणि पोर...! मीही मुद्दाम विचारलं
" पोरबी कवाच झोपली... आज रात पाळी हाय ना लाईटची , दारी धरायची हायती म्हणून मी जागी हाय....
घ्या जिवून काय लागले तर सांगा मी घरनं जाऊन आणती...
आणि तिथल्या सोपासेट वर बसली . मला आता सहन होत नव्हतं , तिनं शंभर पावले टाकली होती , मला एक तरी पाऊल टाकायला हवं होतं...
" तुला झोपायचं असेल तर झोप आजचा दिवस दारी धरीन मी , तेवढाच तुम्हा दोघालाबी विश्रांती मिळंल.
" सगळी विश्रांतीच अस्ती मला , लेकरं शाळेला गेली आणि घरची काम झालं कि मी रिकामी अस्ते ... शेतातलं थोड फार काम असतंय , पण तुम्ही बी हजरीनं ज्यादा मजुर लावायला पैसं देता त्यामुळे टेन्शन नसतं...
मी आता तिच्या समोरील खुर्चीवरती बसलो होतो . जेवणावरून माझं लक्ष केव्हाच उडालं होतं . पुढे काय करावं याचा विचार करत होतो.
" जेवा कि , कशापाय थांबलाय...?
मी तिच्याकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि विषयाला हात घालण्याचे ठरवले . काय होईल ते होईल , होऊन होऊन काय होणार आहे ...? असं म्हणून मी बोलायचे ठरवलं
" माझी भूक गेली आता ..
मी जागेवरून उठलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो . तू काहीच बोलली नाही . माझा एक पाय जमिनीवर ती तर एक पाय आमच्या दोघांच्या मधोमध होता . माझा गुडघा तिच्या गुढग्याला थटथ होता , मी हळूच माझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला माझ्याकडे ओढलं. माझा श्वास वाढला होता , तिचीही धपापणारी छाती मला दिसत होती . मी तिला जवळ ओढूनही तिने तोंडातून एक चकार शब्द काढला नव्हता . मला एवढा सिग्नल पुरेसा होता...
मी तिला माझ्याकडे ओढले व माझे दोन्ही हात तिच्या उरोजावरती नेले व जोरात कुस्कुरू लागलो , तिच्या तोंडून एक उसासा निघाला . तिच्या घट्ट ब्लाऊजचे हुक काढून तिचे उरोज मी मोकळे केले . तिची स्तनाग्रे तट्ट फुगलेली होती . मी वेड्यासारखा त्यांच्यासोबत चाळा करू लागलो . साधारणपणे दोन वर्षानंतर हे सुख मी अनुभवत होतो. हळू हळू तीही मला साथ देऊ लागली . आमची दोघांची शरीरे एकमेकांसाठी भुकेली होती . वस्त्रांचा अडसर दूर होत गेला आणि त्या रात्री मी स्वर्ग अनुभवला .
दोन वर्षापूर्वी त्या रात्री आमच्या संबंधांना सुरुवात झाली आणि दर महिन्याला ते संबंध अधिकच गहिरे होत गेले . पुष्पा सोळा वर्षाची असताना तिचं लग्न तीस वर्षाच्या सखाराम बरोबर झालं होतं . दोन लेकर झाल्यानंतर त्यांच्यातला शरीर संबंध संपला होता . विवाहबाह्य संबंध तिने कधीच ठेवले नव्हते . तिला वेळोवेळी बऱ्याच पुरुषांकडून तशा नजरा मिळायच्या , बऱ्याच पुरुषांकडून पावलेही उचलली जायची पण तिने कधीच कोणाला प्रतिसाद दिला नव्हता. मी तिला बऱ्याच वेळा म्हणायचो
" मीच भाग्यवान आहे , कशी काय तू मला मिळाली काय माहित ....?
ती शांतपणे हसायची .
आमचे शारीरिक संबंध जसजसे वाढत गेले तसतशी आमची मनी देखील जळु लागली . पहिला जोर ओसरल्यानंतर दुसरा सुरू होण्याअगोदर आमच्या बर्याच गोष्टी व्हायच्या . मी तिला काही सांगायचं ती मला काही सांगायची . तिची दहावीची परीक्षा देखील तिला पूर्ण करू दिली नव्हती . तिच्या वडिलांनी घाईघाईतच लग्न उरकून टाकलं होतं . तिच्या घरात त्या दोघी बहिणी आणि दोन भाऊ अशी चार भावंडे होती . तिला शिकायचं होतं . स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं . आईवडिलांकडे तिला शिकवण्या पुरता पैसा होता , पण मुलगी दुसऱ्या घरचं धन म्हणून लगेच लग्न उरकून टाकलं . सखाराम त्यावेळी सरकारी ड्रायव्हर होता , नोकरीवाला मुलगा म्हणून दिलं पण नंतर काल की ती नोकरी तात्पुरती होती . ज्याचा त्याला दारूचे व्यसन नाही होतं जेजुरीला जाऊ नको पैसे कमवून आणायचा आणि दारूच्या घालवायचा . तिची लग्नातील सुरुवातीची वर्ष फारच त्रासात गेली होती . अलीकडे दारूचे व्यसन कमी झालं होतं आणि शेतातलं कामही मिळालं होतं त्यामुळे त्यांचा घर संसार बऱ्यापैकी सुखात चालला होता. तिचाही मुलगा दहावीत होता आणि मुलगी चौथीत , माझ्या मुलांच्या वर्गातच .
तिचा छोटा मुलगा झाल्यानंतर काही वर्षे त्यांच्यात शरीरसंबंध व्हायचा पण नंतर मुले मोठी होत गेली तसतसा त्यांच्यातील संबंध बिलकुलच कमी झाला दोन वर्षांपूर्वी माझ्या बरोबर सुरुवात करण्या अगोदर ती आठ वर्षे उपाशी होती . माझी हालत काही वेगळी नव्हती . माझी माझी बायको बरोबरचे संबंध लहान मुलगा जन्मल्यानंतर काही वर्ष चालले पण नंतर कमी झाले आणि आता तर होतच नाहीत . पुष्पा माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी मी दोन-तीन वर्ष कोणत्याच प्रकारचं शारीरिक सुख मिळवलेलन नव्हता हस्तमैथुन ना संभोग...
मी जेव्हा केव्हा पुढाकार घ्यायचा तेव्हा तिची कारणं तयार असायची , जबरदस्ती करणे मला पटायचं नाही . पुष्पा आणि माझ्यात मला बऱ्याच प्रकारचे साम्य वाटायचं , आम्ही दोघे भुकेले जीव होतो जे एकमेकांची भूक भागवत होतो . आणि कुणालाही आमच्या संबंधाचा दोन वर्षात सुगावा लागला नव्हता सखारामलाही आणि माझ्या बायकोलाही .
सुगावा लागू नये म्हणून आम्ही दोघेही बरोबर काळजी घेत होतो मी ही वारंवार पुढाकार घ्यायचा प्रयत्न करायचो आणि पुष्पा असेल ती तिची दैनंदिन कामे करायची . आम्ही दोघे चकोराप्रमाणज महिन्याच्या चांदण्याची वाट पाहायचो . दर महिन्याला आम्ही वेड्यासारखा एकमेकांचे शरीर अनुभवायचो . ती एक नशा होती .
बऱ्याच वेळा आम्ही दोघांनी हे थांबवायचा प्रयत्न केला . कधी तिचा अंतरात्मा जागृत व्हायचा आणि हे चुकीच आहे म्हणून ती मला या महिन्यात येऊ नका असा फोन करायची . मी जाण्याचं कॅन्सल करणारच तेव्हा परत तिचा फोन यायचा आणि मला बोलवायची. कधीकधी मी निश्चय करायचो या महिन्यात जायचं नाही पण महिन्याच्या शेवट येताच माझा निश्चय डळमळायचा.
हे सगळं आता सांगण्यामागे कारण आहे मागच्या काही महिन्या पुर्वी मी , माझी बायको व मुले असा संपुर्ण परिवार गावाकडे आलो . ज्या गावात आमचा बंगला आहे त्या गावापासून काही किलोमीटरच्या अंतरावर , शेजारच्या गावात तिचं माहेर आहे . तिला संशय आला की नाही हे मला माहीत नाही , पण रात्र होताच ती कारमधे मुलांना घेउन माहेरला जायला निघाली . मलाही बरोबर चला म्हणत होती पण मी टाळून दिलं .
ती बाहेर पडताच , मी मोकळा झालो . रात्री दहाच्या सुमाराला पुष्प बंगल्यात आली . आमच्या दोघांची रतिक्रीडा सुरू झाली . पहिला भर ओसरला नंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो . त्याच वेळी दार वाजलं . मी पुष्पाला मागील दाराने पाठवणार होतो पण तेव्हाच दार उघडलं . माझी बायको चालतात आली मी कडी लावायचं विसरलो होतो . पुष्पा साडी व्यवस्थित करत होती . मीदेखील कपडे नीट करत होतो . तिने आम्हा दोघांना रंगेहाथ पकडलं होतं . तिचा चेहरा शांत होता , डोळे देखील . चचेहऱ्यावरची एक रेषदेखील बदलली नव्हती.
" यासाठी प्रत्येक महिन्याला गावाकडे येण्याची ओढ असते होय...
ती थंडपणे म्हणाली आणि बाहेर जाऊन झोपली . ती मुलांना मामाकडे सोडून आली होती . दुसरा दिवशी संध्याकाळी आम्ही तिथून निघालो . पुष्पा घाबरलेली होती ती नंतर आमच्या दोघांत पुढे आलेच नाही. ते एक वाक्य सोडलं तर पुष्पा मला काहीच बोलली नाही तिने म्हणून विचारलं नाही , आणि काही रागही व्यक्त केला नाही .
पुढच्या महिन्यात गावाकडे जाऊ की नको असा माझ्या मनात प्रश्न पडला होता . माझ्या बायकोच्या वागण्यावरून तरी तिला काही फरक पडला आहे असं वाटत नव्हतं पण एक वेगळाच थंडपणा तिच्या बोलण्यात जाणवत होता . मी त्या महिन्या पुरता गावाकडे जाण्याचे टाळलं . मी माझ्या बायको बरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न केला , तिला जवळ घेत स्पर्षण्याचा प्रयत्न केला . तिने मला झिडकारलं आणि नंतर अशा नजरेने पाहिलं की परत माझे तिला स्पर्श करण्याची हिंमतच झाली नाही .
मी गावाकडून आल्यानंतर तिच्याबरोबर त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तिने तो विषय बंद पडला. दुसऱ्या महिन्यात मात्र मी काहीही विचार न करता सरळ गावाकडे गेलो पुष्पा च मनही निवडला होतं आणि आमच्यात जे काही व्हायचं ते झालं आता बायकोला माहीत होतं त्यामुळे मनावर एक जो ताण असायचा तो ही नव्हता . शरीराची भूक मिळाल्यानंतर आम्ही काही वेळ बोलत होतो पुष्पाने मला घरातलं वातावरण विचारलं , तिला मी जे काही होतं ते सर्व काही सांगून टाकलं. तिला जरा काळजी वाटली
" बघा तुमच्या घरात माझ्यामुळे भांडण व्हायला नको...! दुसऱ्याचा संसार तुटायला नगच बाबा माझ्यामुळं
ती म्हणाली तिचा स्वर खरंच काळजीचा होता . तिला जाणीव होती ,पण मी तिला खात्री दिली तसं काही होणार नाही.
कारण मला खात्री होती तसं काही होणार नाही , माझी बायको मला कधीच घटस्फोट देऊ शकणार नाही . कारण तिची तेवढी हिम्मतच नव्हती . तिची हिंमत असती ती मला त्यावेळीच भांडली असती . मी मर्यादा ओलांडली होती चुक माझी होती कारण काही का असेना ...! मला माझी स्त्री असताना देखील मी दुसऱ्याच्या ताटावरती ताव मारत होतो . मर्यादा ओलांडल्यानंतर मर्यादेची जाणीव करून देण्यासाठी कोणीतरी असावं लागतं . मर्यादा आहे हे सांगण्यासाठी देखील कोणीतरी असावं लागतं . माणसाच्या अंतरात्मा वेळोवेळी त्याला मर्यादांची जाणीव करून देतो पण अंतरात्म्याचा आवाज माणसाला कधीच ऐकू येत नाही .
पुष्पा पण मी एकाच गोष्टीसाठी जवळ आलो होतो ते म्हणजे एकमेकांची शारीरिक गरज भागवणे गरज भागवणे बरोबर आम्ही एकमेकांचे सुखदुःखे देखील वाटून घेत होतो पण तेवढेच तिथपर्यंतच आमचा संबंध मर्यादित होता पुष्पाला तिचा संसार होता मला माझा संसार होता . मुळात आम्ही ही मर्यादांच्या रेषा ओलांडायला नको होत्या पण आम्ही दोघांनीही ओलांडल्या होत्या. जे आम्हाला आमच्या आखून दिलेल्या मर्यादेत मिळत नव्हतं ते आम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला पण आखून दिलेल्या मर्यादेत ते का मिळत नाही हे विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही .
अजूनही जर महिन्याला मी गावाकडे जातो , जर महिन्याला मी मर्यादा ओलांडतो आणि नंतर महिनाभर पूर्णपणे माझ्या मर्यादित राहतो . माझी धर्मपत्नी मला त्याबद्दल एक शब्दही विचारत नाही किंवा बोलत नाही . मला तिचा राग येतो . मला वाटतं तिने भांडाव पण ती भांडत नाही . मला वाटतं तिने माझा राग करावा मला शिव्या द्याव्या पण ती देत नाही . उलट पुष्पा जर एखाद्या महिन्याला गेलो नाही तर रागावते , रुसते , बोलत नाही . सखारामला अजूनही आमच्या संबंधाची कल्पना नाही . या सर्व गोष्टी मला पुष्पाला आणि माझ्या धर्मपत्नीलाच माहीत आहेत .
समाप्त
No comments:
Post a Comment